वऱ्हाडाच्या वाहनाचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, 22 जण जखमी

 

औरंगाबाद (सुवर्ण दिप वृत्तसेवा) औरंगाबाद वैजापूर पोलिस (Aurangabad Vaijapur Accident ) ठाण्याच्या हद्दीत शिवराई फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. दोन आयशर ट्रकमध्ये झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.
[ads id="ads1"] 

यातील एक गाडीत लग्नाचं वऱ्हाड होतं. अपघातात 3 जणांचा मृत्यू 3 People Died) झाला आहे तर 22 जण गंभीर जखमी आहेत. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णलयाल हलवण्यात आलं आहे. काही जखमींना औरंगाबाद (Aurangabad) तर काहींना नाशिकला (Nashik) हलवल्याची माहिती मिळाली आहे. पहाटे 3 च्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️