धक्कादायक - पादचाऱ्यांना चिरडल्याने अपघातात ; तीन जणांचा जागीच मृत्यू तर दोन जण जखमी..

जयपूर : राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या रस्ते अपघातात एका लहान मुलासह चार जणांचा मृत्यू झाला आणि दोन महिला जखमी झाल्या.[ads id="ads1"]
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिजोलिया पोलीस स्टेशन परिसरातील राष्ट्रीय महामार्ग -27 वर एक एसयूव्ही उलटली आणि पादचाऱ्यांना चिरडल्याने हा अपघात झाला.

 या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले.शफी मोहम्मद (60), त्यांची पत्नी बीना (50) आणि [ads id="ads2"] नात रुखसार (12) अशी मृतांची नावे आहेत. एसयूव्ही चालक मोहम्मद सलीम (45) यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमी महिलांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️